0

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 
दत्तात्रय नवत्रे

बघा शेतकरी मित्रांनो
   शेतकऱ्यांकडून आडत न घेण्याचा निर्णय जाहीर केला .
शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले ,पण काही तासात व्यापाऱ्यानी या निर्णयाला विरोध करत आंदोलनाचे हत्यार उपसले.
  मग काय  ! 
काही तासातच व्यापाऱ्यांच्या एकीपुढे सरकारने साष्टांग दंडवत घालत घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली .
मग
सगकार नेमकं  कुणाचं ?
या आगोदर शेतमालांच्या दरासाठी शेतकऱ्यांनी व संघटनांनी कित्येक आंदोलनं केली पण या शासनाने  शेतकऱ्यांच्या पुढे असा साष्टांग दंडवत घातल्याचं काधि पहायला मिळालं आहे  का ?
नाही ना.
याला कारण .........







जोपर्यंत सर्व शेतकरी एकत्रित येउन सरकारला कोंडीत पकडणार नाहीत, तोपर्यत शेतकऱ्यांसाठी कधीच   'अच्छे दिन ' येणार नाहीत

Post a Comment

 
Top